या देशातील लोक आहेत लग्नाबद्दल उदासीन, म्हणून सरकारच लॉन्च करत आहे डेटिंग ॲप!
आपल्याकडे असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गातूनच बांधल्या जातात. लग्न केल्याने दोन व्यक्तींच्या जीवनातील एकटेपणाही दूर होऊ शकतो. विवाह दोन व्यक्तींमध्ये योग्य वेळी होणे, ही त्या दोन कुटुंबांमधील वैयक्तिक बाब आहे. पण सध्याच्या परिस्थिती लग्नाच्या बाबतीत अशी झाली आहे की, मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत त्यामुळे त्या अपेक्षांमध्ये मुले बसत नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुलेही … Read more