शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! २०२४-२५ च्या हंगामासाठी पीक कर्ज मर्यादेत वाढ… जाणून घ्या सविस्तर.
आपला देश कृषीप्रधान देश म्हणून जगभरात ओळखला जातो. कारण देशात जवळपास 50% च्या वर लोक हे आपला प्रमुख व्यवसाय म्हणून शेती व्यवसाय करतात. शेती व्यवसाय इथूनच त्यांच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात. पण मूलभूत गरजा भागवण्याबरोबरच शेतकरी आपल्या शेतीमध्ये व्यापारी पिके घेऊन त्यातून चार पैसे मिळवणे. या दृष्टीनेही शेती व्यवसाय केला जात आहे. पण सध्याला शेती … Read more